पोरके झालो आम्ही…
पोरकी झाली स्वराज्यातील रयत…
किती रडली असेल ती रयत,
किती रडला असेल तो रायगड,
अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.
विचारलं असेल त्यांनी एकमेकांना,
आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !!
महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस…
दि – ३ एप्रिल इ. स. १६८०.
हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,
छत्रपती शिवाजी महाराजांचे
किल्ले रायगडावर निधन…
छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…